AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK Quiz | परीक्षा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता?

SSC , Banking, Railway आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील.

GK Quiz | परीक्षा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता?
Quiz Gk general knowledge questions
| Updated on: Jul 30, 2023 | 1:55 PM
Share

मुंबई: आजच्या काळात कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सची खूप गरज असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. आपण खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचावीत. उत्तरं आली नाहीत तरी हरकत नाही आम्ही खाली सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

प्रश्न 1 – केळी हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे?

उत्तर – केळी हे कंबोडिया देशाचे राष्ट्रीय फळ आहे.

प्रश्न 2 : राष्ट्रपती भवनात किती खोल्या आहेत?

भारताच्या राष्ट्रपती भवनात एकूण 340 खोल्या आहेत.

प्रश्न 3 – कोणत्या देशाने सर्वप्रथम पाण्यातले जहाज बांधले?

उत्तर – ब्रिटन ने सर्वात आधी जहाज बांधले.

प्रश्न 4: कोणत्या देशात रविवारची सुट्टी नाही?

उत्तर – येमेन या देशात रविवारी सुट्टी नाही.

प्रश्न 5 : असा कोणता देश आहे जिथे ATM चा वापर केला जात नाही?

उत्तर : इरिट्रिया हा एक असा देश आहे जिथे ATM मशिनचा वापर केला जात नाही.

प्रश्न 6: मासे नाकाऐवजी कशाच्या मदतीने श्वास घेतात?

उत्तर मासे श्वास घेण्यासाठी त्यांच्या गिल्सचा वापर करतात.

प्रश्न 7 : परीक्षा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता?

उत्तर – जगातील पहिली परीक्षा चीनमध्ये सुरू झाली.

प्रश्न 8 :  खाण्या-पिण्याशिवाय सुमारे ८ महिने जगू शकणारा जीव कोणता आहे?

उत्तर- कोळी

प्रश्न 9 – कोणत्या देशात निळ्या रंगाची जीन्स घालण्यावर बंदी आहे?

उत्तर कोरिया हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे निळ्या रंगाची जीन्स घालण्यावर बंदी आहे.

प्रश्न 10 – कोणते फळ पिकण्यास सुमारे 2 वर्षे लागतात?

उत्तर – खरं तर अननस पिकायला साधारण 2  वर्षे लागतात

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.