बाप्पाच्या आगमनावेळी विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर

बाप्पाच्या आगमनावेळी विजेची तारं बांबूने बाजुला करत असताना या तरुणांना विजेचा जोरदार धक्का लागला. पावसाचं वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

बाप्पाच्या आगमनावेळी विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 7:58 PM

गांधीनगर : गणपतीची मूर्ती (Ganesha Festival) आणत असताना विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. गुजरातच्या (Gujrat) भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे हा अपघात घडला. अंकलेश्वरच्या आदर्श मार्केट येथे बुधवारी (28 ऑगस्ट) गणपतीची मूर्ती आणत असताना वरील विजेच्या तारेशी संपर्क झाल्याने सात जणांना विजेचा जोरदार धक्का लागला. या अपघातात (Gujrat major accident) दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अंकलेश्वरच्या आदर्श मार्केट येथील एका ठिकाणी गणेश चतुर्थी पूजा मंडपात ही गणेशाची 26 फुटांची मूर्ती नेली जात होती. बाप्पाच्या आगमनावेळी विजेची तारं बांबूने बाजुला करत असताना या तरुणांना विजेचा जोरदार धक्का लागला. पावसाचं वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात अमित आणि कुणा या दोघांचा मृत्यू झाला आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.