AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये थंडीचा कडाका वाढला, थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार

वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. हवेत गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातून जवळपास थंडी गायबच झाली होती.

बीडमध्ये थंडीचा कडाका वाढला, थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 11:17 AM
Share

बीड : वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. हवेत गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातून जवळपास थंडी गायबच झाली होती. मात्र आता वातावरणात बद झाल्याने थंडीची लाट आली आहे. जिल्ह्यातील किमान तापमानात देखील घट झाली आहे. शहरी भागातील नागरिक या गुलाब थंडीमध्ये मॉर्निंग वॉकचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार

दरम्यान दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये थंडी अधिक असल्याने नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात पुढील आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक जण थंडीत घराबाहेर पडणे देखील टाळत आहेत.

पिकांना पोषक वातावरण

वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या थंडीचा फायदा हा गहू हरभारा या सारख्या पिकांना होताना दिसून येत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये भितीचे वातावर होते. मात्र आता वातावर कोरडे झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

Omicron| मोठा दिलासा, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही; बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय

काय सांगता ! 3,682.84 कोटींचे व्यवहार झाले डिजिटल, तीन वर्षांत डिजिटल व्यवहार जवळपास दुप्पट

राम मंदिर परिसरात भाजप नेत्यांकडून जमीन खरेदी : संजय राऊत-

Follow Us
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार