AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरचा वाढता धोका, आयुर्वेद किती फायदेशीर ? स्वामी रामदेव यांनी काय सांगितलं ?

कॅन्सर हा अतिशय गंभीर, धोकादायक आजार आहे. ॲलोपथीमध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपीद्वारे याचे उपचार केले जातात. ॲलोपथीसह - काही लोक आयपर्वेदाचीही मदत घेतात. आयुर्वेद हा कॅन्सर रोखण्यास मदत करू शकतो का ? स्वामी रामदेव यांनी स्पष्ट केलं आहे.

कॅन्सरचा वाढता धोका, आयुर्वेद किती फायदेशीर ? स्वामी रामदेव यांनी काय सांगितलं ?
कॅन्सर सेल्सImage Credit source: Getty Images
| Updated on: Feb 12, 2026 | 1:31 PM
Share

सध्याच्या काळात जगभरात कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जीव वाचवणे हे एक आव्हान ठरत आहे. कॅन्सरचे बहुतांश रुग्ण हे ॲलोपॅथीच्या उपचारांवर अवलंबून असतात. पण आता काहीव लोकं हे सपोर्टिव्ह ट्रीटमेंटसाठी आयुर्वेदाकडेही वळत आहेत.कॅन्सरचेच्या उपचारादरम्यान सपोर्टिव्ह रोलमध्ये आयुर्वेद किती फायदेशीर ठरतं हे स्वामी रामदेव यांनी स्पष्ट केलं आहे.

बाबा रामदेव सांगतात की, कॅन्सरच्या उपचारादरम्यान वैद्यकीय उपचार आवश्यक असले तरी, रुग्णाने त्यांच्या आहार आणि जीवनशैलीकडे देखील लक्ष दिले पाहिजे. यामुळे कॅन्सरच्या रुग्णांना आजारातून बरे होण्यास मदत होते आणि कॅ्सरचे दुष्परिणाम कमी होतात. आयुर्वेदात काही गोष्टी आहेत ज्या सपोर्टिव्ह न्युट्रिशन मानल्या जातात, हा काही उपचारांऐवजी दुसरा पर्याय नाही, पण उपचारादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या घेतल्या जाऊ शकतात.

कॅन्सरच्या उपचारांत सपोर्टिव्ह डाएट गरजेचं का ?

स्वामी रामदेव सांगातात की, कॅन्सरच्या उपचारांमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या कमी होते. त्याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात. अशा परिस्थितीत, आयुर्वेद हे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतो. अनेक रुग्णांना पचनाची समस्या, भूक न लागणे आणि अशक्तपणा वाटणं असा अनुभव येतो. अशावेळी, आयुर्वेदात काही अशा पदार्थांची शिफारस करण्यात आली आहे, जे कॅन्सरच्या उपचारादरम्यान फायदेशीर ठरू शकतात. हे पदार्थ खाल्ल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरातील अशक्तपणा दूर होतो, असे अनेक फायदे होता.

आयुर्वेदातील कोणत्या गोष्टी फायदेशीर ?

आयुर्वेद आणि पोषण तज्ञांच्या मते, खाली नमूद केलेल हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करण्यास मदत करू शकतात :

ज्वारीचा रस

गिलॉयचा रस

डाळी आणि बीन्स

हिरव्या भाज्या

व्हीट ग्रास पावडर

कडुलिंबाचा रस

कोणते पदार्थ खाण टाळावं ?

साखर

तळलेले पदार्थ

रेड मीट किंवा लाल मांस

मीठाचे सेवन कमी करावे

डॉक्टरांचा सल्ला घ्या

आयुर्वेदात नमूद केलेले हे घटक म्हणजे काही कॅन्सरच्या उपचारांचा पर्याय नाहीत. ते फक्त सपोर्टिव्ह केअर म्हणून तुमच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. मात्र, त्यांचे सेवन करण्यापूर्वी, आहारात समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.