AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता; अपहरणाची शक्यता

मोठी बातमी समोर येत आहे, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. ऋषीराज सावंत  हे पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता; अपहरणाची शक्यता
| Updated on: Feb 10, 2025 | 7:23 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. ऋषीराज सावंत  हे पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळाववरून गायब झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू करण्यात आला आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोनवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अपहरणाची शक्यता 

ऋषीराज सावंत  हे पुणे विमानतळावरून बेपत्ता आहे. त्यांचं अपहरण झालं असावं अशी   शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं त्यानंतर ते कोणालाही दिसले नाहीत. पुणे पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा दावा काय? 

माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुण्यातून बेपत्ता आहेत. पुणे विमानतळावरून त्यांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांकडून वेगळाच दावा करण्यात येत आहे. मुलगा बँकॉकला गेला आहे, त्यामुळे फोन बंद लागतोय, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे या प्रकरणात पोलीस यंत्रणेकडून माहिती घेत आहेत.

घटनेनं खळबळ 

दरम्यान या घटनेनं खळबळ उडाली आहे. ऋषीराज सावंत हे बेपत्ता आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे त्यांचं अपहरण झाल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ते बँकॉकला गेल्यानं फोन बंद लागतोय असा दावा पोलिसांनी केला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.