AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोजगार मेळाव्यात मिळणार ७१ हजार युवकांना नोकरी, पीएम नरेंद्र मोदी देणार नियुक्ती पत्र

नवीन भरतीसाठी युवकांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल. सर्व सरकारी विभागाच्या नवीन नियुक्त केलेल्यांसाठी ऑनलाईन ओरिएंटेशन कोर्स आहे.

रोजगार मेळाव्यात मिळणार ७१ हजार युवकांना नोकरी, पीएम नरेंद्र मोदी देणार नियुक्ती पत्र
| Updated on: May 15, 2023 | 3:29 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी विविध सरकारी विभागात सहभागी होणाऱ्या ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित करतील. तसेच त्यांना व्हर्च्युअली संबोधित करतील. रोजगार मेळावा (employment fair) देशातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांसह राज्य सरकार आणि केंद्रात भरती केली जात आहे. देशभरातील ही भरती ग्रामीण पोस्टमॅन, इनिस्पेक्टर, टिकीट क्लर्क, ज्युनिअर क्लर्स आणि टायपीस्ट, ट्रॅक मेंटनर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, लोवर डिवीजन सारख्या विविध पदांसाठी भरती होईल. लिपीक, अधिकारी, कर सहायक आदी सहभागी होतील.

युवकांचे सशक्तीकरण होईल

रोजगार मेळावा रोजगारासाठी सर्वोच्च प्राथमिकता देईल. पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे युवकांचे सशक्तीकरण होईल. तसेच राष्ट्राच्या विकासासाठी चांगली संधी मिळेल.

नवीन भरतीसाठी युवकांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल. सर्व सरकारी विभागाच्या नवीन नियुक्त केलेल्यांसाठी ऑनलाईन ओरिएंटेशन कोर्स आहे.

स्वतःला प्रशिक्षित करण्याची एक संधी

रोजगार मेळावा हा पंतप्रधानांचे स्वप्न साकार करणारी एक चांगली संधी आहे.नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कर्मयोगी प्रारंभच्या माध्यमातून स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल. नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी एक ऑनलाईन कोर्स शिकावा लागणार आहे.

वर्षाच्या शेवटपर्यंत १० लाख नोकरभरती

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरला रोजगार मेळाव्याला सुरुवात केली. विविध सरकारी एजंसींसोबत एसएससी, युपीएससी, रेल्वे इत्यादीमध्ये भरती पूर्ण करण्यात येत आहे. २०२३ पर्यंत सुमारे १० लाख भरती केली जाईल. पीएम मोदी यांनी असे निर्देश दिले की, सरकार २०२३ पर्यंत सुमारे दहा लाख जागांची भरती करेल.

देशात विविध ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे नोकरभरती होईल. युवकांना रोजगार मिळेल. त्यांना नवीन शिकण्याची संधी मिळेल. ही युवकांसाठी चांगली संधी आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.