AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duologue With Barun Das : सद्गुरूंनी अध्यात्म ही संकल्पना स्वीकारण्यास दिला नकार; ‘हा’ संदेश तरुणांना दिला

सद्गुरुंना विचारण्यात आले की, सद्गुरूंचा युवकांवरी विश्वास उडाला आहे का? कौटुंबिक मूल्ये महत्वाची नाहीत का? तर या प्रश्नांची उत्तरं ही सद्गुरूं देतात का त्यासाठी हा कार्यक्रम पाहा...

Duologue With Barun Das : सद्गुरूंनी अध्यात्म ही संकल्पना स्वीकारण्यास दिला नकार; 'हा' संदेश तरुणांना दिला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 18, 2023 | 8:47 PM
Share

नवी दिल्ली : देश-विदेशात आपल्या तर्कसंगत उत्तरांसाठी आणि योगाच्या प्रचारासाठी प्रसिद्ध असलेले सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी TV9 चे एमडी बरुण दास यांच्यासोबत Duologue कार्यक्रमामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडली आहेत. त्यांनी या कार्यक्रमामध्ये त्यांना अध्यात्माविषयी अनेक सवाल उपस्थित करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी अगदी अगदी मोकळेपणाने त्यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमामध्ये बरुण दास सद्गुरूंचे विचार आणि शब्द एका व्यवस्थापनाच्या चौकटीत मांडण्यात आले आहेत.

हा कार्यक्रम एकूण 6 भागांमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यामध्ये पहिला भाग हा ‘कॉम्प्लेक्सिटी टू क्लॅरिटी’ वर आहे. या दरम्यान सद्गुरुंनी अध्यात्म ही संकल्पना आहे यावरच ते असहमत झाले आहेत.

याविषयी त्यांनी सविस्तरपणे आपले मत व्यक्त केले आहे.तर दुसरा भागामध्ये ‘SPIRITUAL FACTORY S.O.P.’ या विषयावर ते बोलले आहेत.

या एपिसोडमध्ये बरुण दास दैनंदिन जीवनातील साध्या आध्यात्मिकतेवर बोलले आहेत. मात्र सद्गुरू यांनी बोलताना त्यांनी अभियांत्रिकी तत्त्वज्ञान आयआयटी-आयआयएमच्या व्यावसायिक नेत्याबरोबर आपले जुळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या मालिकेतील तिसरा भाग हा ‘INTOXICATED’ वर म्हणजेच नशा झालेला’ यावर आहे. बरुण दास सद्गुरूंना जीवनातील शांतता, उत्साह आणि नशा याबद्दलही सवाल उपस्थित केले आहेत.

या प्रश्नांच्या उत्तरामध्ये सद्गुरूंनी आदियोगी शिवाची तत्त्वं सांगितली आहेत. तर पुढचा भाग ‘THE MATH OF HAPPINESS’ वर आधारित आहे.

बरुण दास यांनीही अपेक्षेपेक्षा चांगल्या निकालाच्या दृष्टीने आनंदाचे गणित समजून घेण्याबद्दल त्यामध्ये चर्चा केली आहे. यावर सद्गुरूंनी जे सांगितले आहे ते मात्र खूप मनोरंजक आहे.

या क्रमातील पुढील भाग ‘INDIAS TRYST.’ वर सादर झाला आहे. सद्गुरु आणि बरुण दास ‘सनातन’ जीवनपद्धती आणि भारताने आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण प्रवास सुरू केल्यावर ज्या ऐतिहासिक चुका केल्या जाऊ शकत नाहीत त्याबद्दल चर्चा करतात. यावर सद्गुरूंनी जीवनात नवीन दृष्टीकोन कसा येतो याबद्दलही चर्चा केली आहे.

तर या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे हा ‘YONDER OF YOUTH.’ मध्ये देशातील युवावर्ग आणि त्यांची विचारसरणी यावर खूप गंभीरपणे चर्चा केली आहे.

यावेळी सद्गुरुंना विचारण्यात आले की, सद्गुरूंचा युवकांवरी विश्वास उडाला आहे का? कौटुंबिक मूल्ये महत्वाची नाहीत का? तर या प्रश्नांची उत्तरं ही सद्गुरूं देतात का त्यासाठी हा कार्यक्रम पाहा…

महाशिवरात्रीनिमित्त टीव्ही 9 भारत वर्षाचे एमडी आणि सीईओ वरुण दास यांनी शिवाचे महान रूप, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान याविषयी योगाच्या प्रचारासाठी आणि द्वैभाषिक कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याशी संवाद साधला आहे. त्यासाठी आपण हा कार्यक्रम येथे पाहू शकता…

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...