AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या 2 वर्षांपासून NIA च्या रडारवर PFI, छाप्यामागील खरी कहाणी…

गुरुवारी सकाळी छापेमारीची बातमी मिळाली. एजन्सीचे अधिकारी छापेमारी करत असताना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. परंतु, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान त्याठिकाणी तैनात होते.

गेल्या 2 वर्षांपासून NIA च्या रडारवर PFI, छाप्यामागील खरी कहाणी...
या कट्टरपंथी संघटनेविरोधात छापेImage Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Sep 22, 2022 | 7:33 PM
Share

केंद्रीय एजन्सी एनआयए आणि ईडीनं कट्टरपंथी संघटन पापुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) विरोधात छापे मारण्यात आले. या संघटनेवर बंदी आणण्याची मागणी समोर येत आहे. या संघटनेची स्थापना सामाजिक कार्यासाठी झाली. पण, ही संघटना नेहमी वादग्रस्त राहिली. या संघटनेविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

16 वर्षांनंतर पीएफआयचा परिसर आणि 100 पेक्षा जास्त नेत्यांवर राष्ट्रीय तपास एजन्सी आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी गुरुवारी 11 राज्यात छापे मारले. दहशतवादी कारवायांसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात संघटनेचे अध्यक्ष ओएमए सलाम यांचाही यात समावेश आहे.

केंद्रीय एजन्सीच्या विरोधात पीएफआयनं शुक्रवारी देशभर विरोध प्रदर्शनाचा इशारा दिलाय. पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये प्रदर्शन केलं. आरएसएस नियंत्रित सरकारचा निषेध करण्यासाठी 23 सप्टेंबरला केरळमध्ये आंदोलन केलं जाईल, असं संघटनेनं जाहीर केलं.

आंदोलन सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजतापर्यंत राहील. गुरुवारी सकाळी छापेमारीची बातमी मिळाली. एजन्सीचे अधिकारी छापेमारी करत असताना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. परंतु, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान त्याठिकाणी तैनात होते.

पीएफआय आणि वरिष्ठ 100 नेते एनआयएच्या रडारवर होते. दहशतवादी घटनांत सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फंडिंग पॅटर्नची तपासणी केली जात आहे. पीएफआय या संघटनेची स्थापना बाबरी मश्जिद विध्वंसानंतर एका वर्षानं झाली. 2002 आणि 2003 मध्ये सांप्रदायिक दंगे झाले. त्यात दोन लोकं मारले गेले होते. त्यानंतर पीएफआय ही संघटना समोर आली.

मुस्लिमांच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी पीएफआय या संघटनेची स्थापना करण्यात आली. एका प्राध्यापकाचा हात कापला गेला होता. धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा या संघटनेवर आरोप आहे. केरळ, तामिलनाडू आणि कर्नाटकात सारख्या विचारधारेच्या नेत्यांनी 2006 मध्ये या संघटनेची स्थापना केली.

विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.