ना गर्दी, ना लोक, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे एकदम शांत समुद्र किनारा
तुम्हाला देखील शांत, कमी लोक आणि स्वच्छ समुद्रकिनारी भेट देयची असेल तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा हा समुद्रकिनारा आहे सर्वात बेस्ट.
1 / 5

जर तुम्ही देखील मुंबई दररोजच्या प्रवासाला आणि ट्रॅफिला कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
2 / 5

मुंबईपासून फक्त काही तासाच्या अंतरावर एक सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. जिथे थोड्याच प्रमाणात पर्यटक भेट देतात.
3 / 5

हा समुद्रकिनारा एकदम शांत असून तो अलिबागपासून अगदी जवळ आहे. त्याचे नाव आवास किनारा आहे आणि तो प्रचंड लांब देखील आहे.
4 / 5

या समुद्रकिनारी झाडे आणि फक्त लाटांचा आवाज येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाची वाळू आहे.
5 / 5

या ठिकाणी आलेल्या पर्यटकाला दिवस कसा निघून जातो हे देखील कळत नाही. त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी कुटुंबासह भेट देऊ शकता.
सिया गोयल पोहोचणार फाशीच्या फंद्यापर्यंत, पोलिसांना मोठे यश, थेट 18..
त्या खासदारांना कमळ घ्यायचे होते हाती? ऑपरेशन टायगरची इनसाईड स्टोरी
वैभवनंतर आता लहान भावाचाही झंझावत, 168 धावा करत...
पोलिसांसमोर सिया गोयलने उघडले सर्व राज, का केली केतनची हत्या?
वेनेजुएलात शक्तीशाली भूकंप,10 हजारपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची भिती
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट