ऐतिहासिक विजयानंतर मैदानात येऊन अनुष्काची विराटला मिठी
भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात जाऊन भारतीय संघाने कसोटी विजय मिळवला. त्यामुळे निश्चितच संपूर्ण टीमने या विजयाचे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने हे यश संपादन केले. या सामन्याला अभिनेत्री अनुष्का शर्माही पती विराटला […]
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: |
Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM
भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात जाऊन भारतीय संघाने कसोटी विजय मिळवला. त्यामुळे निश्चितच संपूर्ण टीमने या विजयाचे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने हे यश संपादन केले. या सामन्याला अभिनेत्री अनुष्का शर्माही पती विराटला आणि त्याच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती.
भारताने सामना जिंकल्यानंतर अनुष्काने मैदानाकडे धाव घेत विराटला मिठी मारली.
अनुष्काने विराटसोबतच संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन केले.
ही मालिका जिंकणे भारताने जिंकणे किती महत्त्वाचे होते, त्यासाठी विराट आणि त्याच्या टीमने किती मेहनत घेतली हे अनुष्काला माहित होते.
यावेळी हे दोघेही आनंदी आणि भावूक दिसत होते.
विराटला मिठी मारत अनुष्काने त्याचे अभिनंदन केले.
पाहा आणखी फोटोज
पाहा आणखी फोटोज
पाहा आणखी फोटोज
पाहा आणखी फोटोज
पाहा आणखी फोटोज
पाहा आणखी फोटोज
पाहा आणखी फोटोज