लोकसभा निवडणुकीत कांचन कुल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सुरुवातील जोरदार फाईट दिली. स्वत: शरद पवारांना सुप्रियांसाठी अनेक सभा घ्याव्या लागल्या. कांचन कुल यांनी फाईट दिली असली, तरी बारामतीचा गड पवारांनी कायम राखला. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी तब्बल 1 लाख 55 हजार मतांनी पराभव केला.