New Year Resolution Chanakya Niti | नवीन वर्षाचे संकल्पाच प्लॅनिंग करताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा

| Updated on: Dec 11, 2021 | 8:24 AM

नवीन वर्ष 2022 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नवीन वर्षात आपण नवीन संकल्प तयार करतो आणि संपूर्ण वर्ष हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला उत्तम आयुष्य जगायचे असेल तर तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी विचारात घ्या आणि आपले संकल्प तयार करा.

1 / 4
राग आणि अहंकाराचा त्याग (Anger and Ego) : आचार्य चाणक्यांच्या मते राग आणि अहंकार हे दोन्ही व्यक्तीचे  शत्रू आहेत. क्रोध माणसाची विवेकबुद्धी हिरावून घेतो आणि अहंकारात माणसाला योग्य आणि अयोग्य या दोन्ही गोष्टीतला  फरक कळत नाही. या दोन्ही गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक संधी तुमच्या हातातून जावू शकतात. त्यामुळे या नवीन वर्षात संकल्प म्हणून दोन्ही गोष्टींचा त्याग करा.

राग आणि अहंकाराचा त्याग (Anger and Ego) : आचार्य चाणक्यांच्या मते राग आणि अहंकार हे दोन्ही व्यक्तीचे शत्रू आहेत. क्रोध माणसाची विवेकबुद्धी हिरावून घेतो आणि अहंकारात माणसाला योग्य आणि अयोग्य या दोन्ही गोष्टीतला फरक कळत नाही. या दोन्ही गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक संधी तुमच्या हातातून जावू शकतात. त्यामुळे या नवीन वर्षात संकल्प म्हणून दोन्ही गोष्टींचा त्याग करा.

2 / 4
राग आणि अहंकाराचा त्याग (Anger and Ego) : आचार्य चाणक्यांच्या मते राग आणि अहंकार हे दोन्ही व्यक्तीचे  शत्रू आहेत. क्रोध माणसाची विवेकबुद्धी हिरावून घेतो आणि अहंकारात माणसाला योग्य आणि अयोग्य या दोन्ही गोष्टीतला  फरक कळत नाही. या दोन्ही गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक संधी तुमच्या हातातून जावू शकतात. त्यामुळे या नवीन वर्षात संकल्प म्हणून दोन्ही गोष्टींचा त्याग करा.

राग आणि अहंकाराचा त्याग (Anger and Ego) : आचार्य चाणक्यांच्या मते राग आणि अहंकार हे दोन्ही व्यक्तीचे शत्रू आहेत. क्रोध माणसाची विवेकबुद्धी हिरावून घेतो आणि अहंकारात माणसाला योग्य आणि अयोग्य या दोन्ही गोष्टीतला फरक कळत नाही. या दोन्ही गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक संधी तुमच्या हातातून जावू शकतात. त्यामुळे या नवीन वर्षात संकल्प म्हणून दोन्ही गोष्टींचा त्याग करा.

3 / 4
चूक पुन्हा करू नका ( Do mistakes): चूक तो माणूस, असे म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. चूक करण्यामुळे  माणसाला अनुभव येतो. पण एक चूक पुन्हा करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे तुमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा.

चूक पुन्हा करू नका ( Do mistakes): चूक तो माणूस, असे म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. चूक करण्यामुळे माणसाला अनुभव येतो. पण एक चूक पुन्हा करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे तुमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा.

4 / 4
परिश्रमाला घाबरू नका (Diligence) : परिश्रमाशिवाय कोणालाही यश मिळत नाही. त्यामुळे कष्टाला कधीही घाबरू नका. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, त्यासाठी इतके कष्ट करा की यश तुमचेच असेल.

परिश्रमाला घाबरू नका (Diligence) : परिश्रमाशिवाय कोणालाही यश मिळत नाही. त्यामुळे कष्टाला कधीही घाबरू नका. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, त्यासाठी इतके कष्ट करा की यश तुमचेच असेल.