Marathi News Photo gallery Chanakya Niti These situations are very sad for any person according to acharya stay strong know more how to do that mental heath
Chanakya Niti | चाणक्य नीतीनुसार ‘या’ 5 परिस्थितीत माणूस मनातून तुटून जातो…
आचार्य चाणक्य हे विद्वान होते. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. पण त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्य नीतीमधून सर्वांना दिले. या नीतीशास्त्रात त्यांनी कोणत्या परिस्थितीत माणूस हतबल होतो या बद्द्ल माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत माणूस सारासार विचार करत नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.