Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरुवात; राहुल गांधींचा स्थानिकांशी संवाद

| Updated on: Jan 15, 2024 | 6:46 PM

Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Photos : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसात मणिपूरमध्य बऱ्याच हिंसाचाराच्या घटना घडल्या. याच मणिपूरमधून काँग्रेसने या यात्रेची सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला विशेष महत्व आहे.

1 / 5
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. कालपासून या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात झाली आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. कालपासून या 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात झाली आहे.

2 / 5
मणिपूरची राजधानी इंफाळमधून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. येत्या 20 मार्च मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे.

मणिपूरची राजधानी इंफाळमधून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. येत्या 20 मार्च मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे.

3 / 5
या  66 दिवसांच्या कालावधीत 'भारत जोडो न्याय यात्रा' 15 राज्यातून जाणार आहे. या दरम्यानच्या काळात राहुल गांधी स्थानिक जनतेशी संवाद साधणार आहे.

या 66 दिवसांच्या कालावधीत 'भारत जोडो न्याय यात्रा' 15 राज्यातून जाणार आहे. या दरम्यानच्या काळात राहुल गांधी स्थानिक जनतेशी संवाद साधणार आहे.

4 / 5
राहुल गांधी सध्या स्थानिकांना भेटत आहेत. त्यांच्या संवाद साधत आहेत. समस्या जाणून घेत आहेत.

राहुल गांधी सध्या स्थानिकांना भेटत आहेत. त्यांच्या संवाद साधत आहेत. समस्या जाणून घेत आहेत.

5 / 5
राहुल गांधी यांनी मणिपूरमधील चिमुकल्यांशी संवाद साधला. या चिमुकल्यांनी राहुल गांधी यांना फुलं दिली. या भेटीचा हा खास फोटो...

राहुल गांधी यांनी मणिपूरमधील चिमुकल्यांशी संवाद साधला. या चिमुकल्यांनी राहुल गांधी यांना फुलं दिली. या भेटीचा हा खास फोटो...