Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचा नवा कॅप्टन, बीसीसीआयचा मोठा निर्णय
Ruturaj Gaikwad Team India Captain | बीसीसीआयने पुणेकर ऋतुराज गायकवाड याची टीम इंडियाच्या कर्णधारपदी निवड केली आहे.
1 / 6

टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला लॉटरी लागली आहे.
2 / 6

ऋतुराज गायकवाड याला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आलं आहे.
3 / 6

बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या एशियन गेम्साठी ऋतुराज कर्णधारपद सांभळणार आहे.
4 / 6

ऋतुराजने टीम इंडियासाठी 1 वनडेत प्रतिनिधित्व केलंय.
5 / 6

तसेच ऋतुराज टीम इंडियाकडून 9 टी 20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकमेव अर्धशतक ठोकलंय.
6 / 6

ऋतुराज गायकवाड याने आयपीएल 16 व्या मोसमात 16 सामन्यातील 15 डावांमध्ये 4 अर्धशतकांसह 590 धावा केल्या. ऋतुराजने काही डावांचा अपवाद वगळता या हंगामात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.
Follow Us