Photo : ‘विजय दिवस 2020’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 1971च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली

| Updated on: Dec 16, 2020 | 11:00 AM

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. ('Vijay Diwas 2020', Prime Minister Narendra Modi pays Tribute to the real heroes of the 1971 war)

1 / 7
1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला आज 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'नॅशनल वॉर मेमोरिअल' येथे युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. (फोटो - ANI)

2 / 7
पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील अमर ज्योतीतून 'स्वर्णिम विजय मशाल' प्रज्वलीत केली. ही मशाल आता देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवली जाणार आहे त्याच प्रमाणे ही मशाल बांगलादेशमध्येसुद्धा पाठवली जाणार. (फोटो - ANI)

3 / 7
पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि CDS बिपिन रावतसुद्धा 'नॅशनल वॉर मेमोरिअल' स्मारकात उपस्थित होते.(फोटो - ANI)

4 / 7
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'गोल्डन व्हिक्ट्री ऑफ द इयर'चा लोगो लॉन्च करण्यात आला.(फोटो - ANI)

5 / 7
1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

1971 मध्ये झालेल्या याच युद्धानंतर जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावानं एका नव्या राष्ट्राची स्थापना झाली . (फोटो - ANI)

6 / 7
या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

या युद्धात निर्णायक पराभवाचा सामना केल्यानंतर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक भारताला शरण आले. (फोटो - ANI)

7 / 7
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)

पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील विजय आणि बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून भारतात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. (फोटो - ANI)