AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कविता म्हणजे जगण्याचं मर्म अन् भाषण म्हणजे वाहती सरिता, अटल बिहारी वाजपेयी यांची आज 98 वी जयंती

अटलबिहारी यांच्या कविता अन् भाषणं...

कविता म्हणजे जगण्याचं मर्म अन् भाषण म्हणजे वाहती सरिता, अटल बिहारी वाजपेयी यांची आज 98 वी जयंती
| Updated on: Dec 25, 2022 | 10:40 AM
Share

मुंबई : अटल बिहारी वाजपेयी…. संयमी, शांत आणि अभ्यासू राजकारणी अन् तितकेच हळव्या मनाचे कवी… अशी त्यांची ओळख . देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 98 वी जयंती (Atal Bihari Vajpayee Jayanti) आहे. त्यानिमित्त त्यांची गाजलेली भाषणं (Atal Bihari Vajpayee Speech) अन् अर्थपूर्ण तितक्याच भावनिक कविता…

अटलबिहारी वाजपेयी यांचं राष्ट्रावर अतिव प्रेम होतं. शिवाय आपल्या पक्षावर त्यांची निष्ठा होती.हिंदुत्व म्हणजे अटलजी यांचा श्वास होता. आपल्या भाषणादरम्यान जेव्हा अटलबिहारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असायचं. त्यांच्या मनातील हेच भाव त्यांच्या ‘हिन्दू तन-मन हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय’, या कवितेत उतरले आहेत.

मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ? ही अटलबिहारी वाजपेयी यांची कविता आजही तरूणांच्या मनात नवी उर्जा देते.

अँधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा, हा त्यांनी दिलेला नारा आजही लोकांच्या लक्षात आहे.

गीत नया गाता हूँ, ही त्यांची कविता जेव्हा जेव्हा ऐकली जाते तेव्हा तेव्हा ही कविता नवी उर्जा देते.

कदम मिलाकर चलना होगा, बाधाएं आती है आये, घिरें प्रलय की घोर घटाएं, ही त्यांची कविता संकटातही न खचण्याचा संदेश देते…

अटल बिहारी यांच्या कविता जितक्या भावपूर्ण होत्या. तितकंच त्याचं भाषण अभ्यासपूर्ण असायचं. त्यांच्या भाषणाला एक लय होती.अटल बिहारी यांचं भाषण म्हणजे वाहती सरिता होती. संसदेतील त्यांचं भाषण…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.