AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या होणार घटनापीठाची स्थापना, सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया

सत्तासंर्घषाच्या सुनावणीसाठी शिंदे गटाने मंगळवारीच रिट पीटीशन हे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला असून बुधवारी सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षात नेमके काय होणार याची उत्सुकता ही राज्याला लागली आहे. सरन्यायाधीश लळीत यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

Maharashtra : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या होणार घटनापीठाची स्थापना, सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया
चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत सुप्रीम कोर्टाने घेतली 'ही' भूमिकाImage Credit source: social media
| Updated on: Sep 06, 2022 | 4:36 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (Power struggle) सत्तासंघर्षावरील सुनावणी ही लांबणीवर पडलेली आहे. त्याअनुशंगाने महत्वाचा निर्णय झाला आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी बुधवारी (Constitution Bench) घटनापीठाची स्थापना होणार आहे. (Eknath Shinde) शिंदे गटाच्या रिट पिटीशननंतर लागलीच हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.निवडणूक आयोगावरील सुनावणीची स्थगिती उठवण्याच्या संदर्भात शिंदे गटाने मागणी केली होती. त्यानंतर आता घडामोडी वेगाने घडत असून बुधवारी याप्रकरणी घटनापीठ गठीत करण्याचे आदेश सरन्यायाधीश उदय लळीत यांनी दिले आहेत.

शिंदे गटाच्या रिट पीटीशननंतर हालचाली

सत्तासंर्घषाच्या सुनावणीसाठी शिंदे गटाने मंगळवारीच रिट पीटीशन हे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला असून बुधवारी सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षात नेमके काय होणार याची उत्सुकता ही राज्याला लागली आहे. सरन्यायाधीश लळीत यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.