मलिक आणि देशमुख यांचा अर्ज कोर्टाने फेटाळला
हा महाविकास आघाडी सरकारला धक्का मानला जात आहे.

Breaking News
मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीसाठी महाविकासआघीडीच्या उमेदवारांना मतदान करता यावे यासाठी आपल्याला एक दिवस जामीन देण्यात यावा यासाठी मलिक आणि देशमुख यांनी कोर्टात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारला धक्का मानला जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
या राशींना नव्या जॉबची संधी, पण यांची उडेल झोप , तुमचं भविष्य काय ?
सावधान! दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, थेट
KKR vs LSG: कोलकात्याचा लखनौवर सुपर विजय, असं घडलं या सामन्यात
लखनौ कोलकाता सामना सुपर ओव्हरमध्ये, शेवटच्या षटकात काय झालं?
तुमच्या घरातही असू शकतो साप, या 5 जागा म्हणजे सापांचे माहेरघर
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...