Thursday Daan: गुरुवारी दान केल्याने दूर होतील जीवनातील संकट, असं उजळेल भाग्य

भगवान श्रीहरी यांना आठवून काही उपाय केल्यास बाधा दूर होतात. सुख-समृद्धी येते. भविष्याचे बंद रस्ते सुरू करण्यासाठी या वस्तूंचे दान अवश्य करा.

Thursday Daan: गुरुवारी दान केल्याने दूर होतील जीवनातील संकट, असं उजळेल भाग्य
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 4:17 PM

हिंदू धर्मात गुरुवार भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसचे गुरु ब्रहस्पती यांचा दिवस आहे. या दिवशी भगवानाचा कृपा झाल्यास जीवन सार्थक होते. भगवान विष्णू सृष्टीचे पालनहार समजले जातात. प्रत्येक व्यक्तीला वाटते की, त्यांनी कृपा आपल्यावर राहावी. जीवनात सुख-समृद्धी राहावी. परंतु, प्रयत्न करूनही कधी-कधी व्यक्ती परेशान राहतो. अशा लोकांनी गुरुवारी भगवान श्रीहरीची पूजा केली पाहिजे. ते प्रसन्न राहून सर्व कार्य पूर्ण करतात. लग्नापासून व्यवसायापर्यंत येणाऱ्या समस्या सोडवतात. गुरुवारी या वस्तू दान केल्याने ही सर्व काम होतात.

गुरुवारी भगवान श्रीहरी यांना आठवून काही उपाय केल्यास बाधा दूर होतात. सुख-समृद्धी येते. भविष्याचे बंद रस्ते सुरू करण्यासाठी या वस्तूंचे दान अवश्य करा. गुरुवारी गायीला कणक भिजवून चारावी. त्यात गूड, चन्याची दाळ आणि हळदी लावावी. तसेच कोण्या गरिबाला केळ, दाळ आणि पिवळे कपडे दान करावेत.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी ब्राम्हणाला पिवळे कपडे दान केले पाहिजे. यामुळे न होणारी कामसुद्धा होतात. लग्नात अडचण येत असेल, तर हळदीचे दान लाभदायक मानले जाते. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान चांगले समजले जाते. व्यापार चांगला चालत नसेल तर गुरुवारी एका पानाच्या पत्त्यात दोन हळदीच्या गाठी ठेवून भगवान विष्णूला चढवल्या जातात. यामुळे परेशानी दूर होते.

गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात केवडा आणि केसरचे दान करावे. असा उपाय केल्याने माँ लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख-समृद्धी देते. गुरुवारी गुरू बृहस्पतीची पूजा करून त्यांना पिवळे फळ अर्पित करावे. असं केल्याने नोकरीत येणारी समस्या दूर होते.

भगवान श्रीहरी आणि माँ लक्ष्मीच्या मंदिरात आंबे चढवल्याने परेशानी दूर होते. घरात सुख-समृद्धी नांदते. गुरुवारी साखर आणि दूधाचे दान चांगले समजले जाते. दैनंदिन समस्या यामुळे दूर होतात.

(टीप – ही माहिती धार्मिक आस्था आणि लोकमान्यतेवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार नाही. सामान्यांची आवड असल्याने ही माहिती दिली आहे.)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.