मुंबई : वास्तूनुसार, दुकानदाराने त्याच्या दुकानात काही बदल घडवून आणले तर त्याचे भाग्य बदलून जाण्यासाठी वेळ लागत नाही. वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक तत्त्वे सांगितली आहेत, ज्याचे भान ठेवून घरासोबत दुकान बांधले तर जीवनात खूप प्रगती होते. व्यापारी वर्गासाठी त्यांचे दुकान सर्वकाही असते. त्यामुळे दुकानाच्या वास्तुशास्त्रात काही बदल केल्यास देवी लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल, असे मानले जाते वास्तुशास्त्रात दुकानाच्या वास्तुबद्द्ल ही माहिती देण्यात आली आहे. वास्तूनुसार, दुकानाच्या दरवाज्याची दिशा व्यवसायात नफा होणार किंवा तोटा हे ठरवत असते. दुकानाची दिशा कोणत्या बाजूने आहे, याचा परिणाम संपूर्ण व्यवसायावर होतो. चला तर मग जाणून घेऊयात दुकानासंबधीचे काही वास्तू नियम
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या :
Solar Eclipse 2021 | सावधान , या 5 राशींवर होणार वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा अशुभ परिणाम
Vivah Panchami 2021 Date | विवाह पंचमी म्हणजे काय? जाणून घ्या पूजा आणि विधी
नावातच सर्वकाही ! बेस्ट पती हवाय मग या 4 आद्य अक्षर असणाऱ्या व्यक्तींशीच लग्न करा