AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivah Panchami 2021 Date | विवाह पंचमी म्हणजे काय? जाणून घ्या पूजा आणि विधी

हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यातील पाचवी तिथी विवाह पंचमी म्हणून साजरी होते. पुराणांमध्ये याच दिवशी प्रभू श्री राम यांचा माता सीतेशी विवाह झाला होता असे मानले जाते.

Vivah Panchami 2021 Date | विवाह पंचमी म्हणजे काय? जाणून घ्या पूजा आणि विधी
god
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 1:11 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यातील पाचवी तिथी विवाह पंचमी म्हणून साजरी होते. पुराणांमध्ये याच दिवशी प्रभू श्री राम यांचा माता सीतेशी विवाह झाला होता असे मानले जाते. दरवर्षी हा दिवस भगवान राम आणि माता सीता यांचा विवाहसोहळा म्हणून साजरा केला जातो.

यावर्षी बुधवार , ८ डिसेंबर रोजी हा सोहळा होणार आहे. या दिवशी सीता-रामाच्या मंदिरांमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोक पूजा, यज्ञ आणि विधी करतात. यासोबतच अनेक ठिकाणी श्री रामचरितमानसाचे पठण केले जाते. नेपाळमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या दिवसाचे महत्त्व ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक प्रकारचे अडथळे असतात त्यांच्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी तुम्ही श्रीराम आणि माता सीता यांची पूजा करावी. हे व्रत पूर्ण केल्यानंतर वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व समस्या हळूहळू संपतात. अशी मान्यता आहे.

हा शुभ काळ आहे विवाह पंचमी तारीख 7 डिसेंबर 2021 रोजी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी लग्नाची पंचमी तारीख समाप्ती 08 डिसेंबर 2021 रोजी रात्री 09 वाजून 25 मिनिटे

अशी करा पूजा सर्व प्रथम अंघोळ करुन प्रभू श्री राम आणि माता सीतेचे स्मरण करून उपवासाचे व्रत करावे. त्यानंतर माता सीता यांच्या मूर्तींची स्थापना करावी. यावेळी रामाला पिवळे वस्त्र आणि माता सीतेला लाल वस्त्र परिधान करा. यानंतर त्यांची पूजा करावी. या पूजेनंतर तुमच्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करा. यामुळे तुमच्या आयुष्यात बराच फायदा होईल.

संबंधित बातम्या :

Radix 1 Prediction : मूलांक 1 साठी अंकशास्त्र काय सांगते? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित मोठे रहस्य

Margashirsh Mass 2021 | सुखी जीवनासाठी, आरोग्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात 3 गोष्टी नक्की करा

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.