AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: टी20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियात हा खेळाडू दाखल येणार अशी उत्सुकता, स्कॉडमध्ये मिळू शकते जागा

कालच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.

IND vs SA: टी20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियात हा खेळाडू दाखल येणार अशी उत्सुकता, स्कॉडमध्ये मिळू शकते जागा
Team IndiaImage Credit source: icc
| Updated on: Oct 10, 2022 | 8:41 AM
Share

टीम इंडियामध्ये (Team India) मागच्या काही दिवसांपासून गोलंदाजांच्या कामगिरीवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारण आशिया चषकापासून (Asia Cup 2022) टीम इंडियाच्या गोलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब होत चालली आहे. दुखापतीतून सावरलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याची जागा कोण भरुन काढणार अशी मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात पराभव झाला होता. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला होता.

कालच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला. कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या एका गोलंदाजाने टीम इंडियाच्या निवड समितीला विचारात नक्की पाडले असणार कालच्या सामन्यात त्याने कामगिरी तशी केली आहे.

मोहम्मद सिराजने काल चांगली कामगिरी केली. त्याने कालच्या सामन्यात तीन विकेट घेतल्या, त्याचबरोबर दहा षटके टाकली, त्यामध्ये 38 धावा दिल्या आहेत. त्यामुळे कालपासून त्याच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. पुढच्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद सिराज संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.