AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : राहूल द्रविडकडून सुर्यकुमार यादवचं कौतुक, म्हणाला अविश्वसनीय…

काल झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला.

T20 World Cup : राहूल द्रविडकडून सुर्यकुमार यादवचं कौतुक, म्हणाला अविश्वसनीय...
सूर्यकुमारचा धडाकेबाज फॉर्मImage Credit source: social
| Updated on: Nov 07, 2022 | 8:02 AM
Share

मेलबर्न : टीम इंडियाची विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) आतापर्यंत चांगली कामगिरी राहिलेली आहे. टीम इंडियाचे चार फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने प्रत्येक मॅचमध्ये टीम इंडियाची धावसंख्या अधिक असते. त्यामध्ये केएल राहूल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav), हार्दीक पांड्या (Hardik Padhya)या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. सुर्यकुमार यादव आशिया चषकापासून अधिक चांगली खेळी करतोय, त्यामुळे त्याचा चाहतावर्ग अधिक वाढला आहे. तसेच टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) याने सुद्धा कौतुक केलं आहे.

काल झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. त्यानंतर रविचंद्रन आश्विन आणि राहूल द्रविड यांनी सुर्यकुमार यादवच्या फलंदाजीचं कौतुक केलं. कालच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादवने 25 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 186 झाली होती.

“ज्यावेळी सुर्यकुमार यादव मैदानावर असतो. त्यावेळी तो आता सगळ्यांचं मनोरंजन करायला उतरला आहे. तसेच त्याला क्रिकेट खेळताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो” असं राहूल द्रविडने सांगितलं.

“सतत अशा पद्धतीने खेळत राहणं शक्य नाही. परंतु सुर्यकुमारची सध्याची फलंदाजी पाहून मला खूप आनंद होतो. मागच्या दोन वर्षात त्याने मैदानाचा आणि मैदानाबाहेरचा अधिक अभ्यास केला आहे” असंही द्रविड म्हणाला.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.