AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs ban : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडिअन्सचा बॅटींग लाईन अप, रोहित शर्मा ट्रोल

IND vs BAN : भारतीय संघाच्या पाच विकेट्स गेल्या आहेत. यामधील चारही खेळाडू हे मुंबईचे असल्याने कर्णधार रोहित शर्माला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

ind vs ban : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडिअन्सचा बॅटींग लाईन अप, रोहित शर्मा ट्रोल
| Updated on: Sep 15, 2023 | 9:39 PM
Share

मुंबई : आशिया कपच्या सुपर फेरीमधील पाचवा आणि अंतिम सामना भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू आहे. (Asia Cup 2023) या सामन्यामध्ये भारत काहीसा बॅकफूटला ढकलला गेला आहे. (Ind vs Ban Asia Cup) बांगलादेशने पहिल्यांदा बॅटींग करताना 265 धावांचा डोंगर उभारला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय बॅटरने फेल गेलेत. आता भारतीय संघाच्या पाच विकेट्स गेल्या आहेत. यामधील चारही खेळाडू हे मुंबईचे असल्याने कर्णधार रोहित शर्माला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

कोण आहेत ते खेळाडू?

भारतीय संघाच्या आजच्या बॅटींग लाईन अपमध्ये मुंबईचे रोहित शर्मा, तिलक वर्मा, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू आहेत.  यामधील 33 ओव्हरच्या आत हे चारही खेळाडू तीन खेळाडू बाद झाले आहेत. रोहित शर्मा शून्यावरच माघारी परतल, वन डे पदार्पणवीर तिलक वर्मासुद्धा काही खास करू शकला नाही. ईशान किशनही पाच नंबरला आला आणि लवकर बाद झाला. मुंबईचे चारही खेळाडू बाद झाले असून भारतीय संघ आता संकटात सापडला आहे.

रोहित शर्मा 0, तिलक वर्मा 5 धावा, ईशान किशन 5 धावा आणि सूर्यकुमार यादव 26 धावा करून बाद झालेत. सूर्या सोडला तर एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाहील. चौघांनी मिळून 36 धावा केल्या. आता मैदानात रविंद्र जडेजा आणि शुबमन गिल आहेत.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (W), इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (W), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (C), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.