AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar: T20 World Cup मध्ये भारतीय खेळाडूंच नेमकं काय चुकतंय?, सचिन तेंडुलकरचा संघाला महत्त्वाचा सल्ला

T20 World Cup: यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) भारतासाठी अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवलं.

Sachin Tendulkar: T20 World Cup मध्ये भारतीय खेळाडूंच नेमकं काय चुकतंय?, सचिन तेंडुलकरचा संघाला महत्त्वाचा सल्ला
सचिन तेंडुलकरच्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये ना कोहली ना धोनी
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 5:54 PM
Share

T20 World Cup 2021 : भारतीय संघाचं टी20 विश्वचषकात (T20 World Cup) पुढील फेरीत पोहोचणं फार अवघड झालं आहे. उर्वरीत सामन्यात मोठ्या विजयांसह न्यूझीलंडचा अफगाणिस्ताकडून पराभव अशा दोन आशांवर भारताचं पुढील फेरीत जाणं अवंलंबून आहे. पण तूर्तास तरी भारताच्या या खराब कामगिरीबाबत सर्वच क्रिकेट जगतातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही काही सल्ले देत भारतीय खेळाडूंची काय चूक होत आहे? हे सांगितलं आहे.

भारताने आधी पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी पराभव पत्करला. त्यानंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी भारताला नमवलं आहे. पहिल्या सामन्यात भारत किमान दीडशेचा आकडा पार करु शकला होता. पण न्यूझीलंडविरुद्ध तर केवळ 110 पर्यंतच भारतीय संघ पोहचू शकला. याचे कारण सांगताना सचिनने भारतीय फलंदाजांचं फिरकीपटूंसमोरचं खराब प्रदर्शन हे सांगितलं आहे. पूर्वीपासून अव्वल दर्जाच्या फिरकीपटूंचा देश म्हणून प्रसिद्ध भारतीय संघ फिरकीविरुद्ध उत्तम खेळतो अशा समज होती. पण यंदाच्या विश्वचषकात भारतीय फलंदाज फिरकीपटूंसमोरचं नांगी टाकत आहेत.

न्यूझीलंडच्या फिरकीसमोर भारत गारद

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताची कमी धावसंख्या होण्यामागे संघाने अधिक डॉट बॉल खेळले हे कारण होते. यावेळी हित शर्मा, विराट कोहली या दिग्गजांनी लेग स्पीनर इश सोढीसमोर विकेट टाकली. तर न्यूझीलंड्च्या सँटनरनेही उत्तम फलंदाजी करत केवळ 15 धावा दिल्या. या दोघांनी 48 चेंडूत केवळ 32 धावाच दिल्या. याचबद्दल सांगताना सचिनने भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजीसमोर आणखी सरावाची गरज असल्याचा सल्ला दिला आहे.

पावरप्लेमध्ये विकेट घेणे आवश्यक

यानंतर गोलंदाजीबद्दल बोलताना सचिन म्हणाला,’समोरच्या संघाला आपण कमी आव्हाने दिले असताना सुरुवातीच्या काही षटकात उत्तम गोलंदाजी करणं सर्वात महत्त्वाचं असतं. सुरुवातीच्या 6 ओव्हर पावरप्ले असताना किमान 3 विकेट घेण्याचा प्रयत्न करणं अगदी गरजेचं असतं. पण न्यूझीलंडविरुद्ध केवळ बुमराहने पावरप्लेमध्ये एक विकेट घेतली. त्याला योग्य साथ न मिळाल्याने भारत डिफेन्डीग करु शकला नाही.’

इतर बातम्या

India vs New zealand 2021: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट, रोहित नव्हे दुसऱ्याच खेळाडूकडे संघाची धुरा?

T20 World Cup 2021: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘राशिद’ नावाचा खतरा, दिग्गज भारतीय खेळाडूंनाही फुटतो घाम

T20 World Cup 2021: श्रीलंकेविरुद्ध विजयामुळे मॉर्गनने तोडला धोनीचा रेकॉर्ड, इंग्लंड सेमीफायनलमध्ये दाखल

(Sachin Tendulkar advice team india for improve certain things including attack against leg spinner)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ