AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा विजय मिळवून टीम इंडिया Asia cup च्या फायनलमध्ये

विरोधी टीमचा फक्त 74 धावात संपवला खेळ, टीम इंडियाला 7 व्यां दा आशिया कप जिंकण्याची संधी

मोठा विजय मिळवून टीम इंडिया Asia cup च्या फायनलमध्ये
team indiaImage Credit source: BCCI
| Updated on: Oct 13, 2022 | 12:10 PM
Share

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian womens cricket Team) आशिया कपच्या (Asia cup) फायनलमध्ये पोहोचली आहे. सिलहटमध्ये पहिला सेमीफायनल सामना झाला. टीम इंडियाने थायलंडवर मोठा विजय मिळवला. दिप्ती शर्मा (Deepti Sharma) टीम इंडियाच्या विजयाची नायिका ठरली. तिने जबरदस्त गोलंदाजी केली. 4 ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 3 विकेट काढल्या. शेफाली वर्माने 28 चेंडूत 42 धावा ठोकल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने 36 धावा केल्या.

पीचकडून कोणाला मदत मिळाली?

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 148 धावा केल्या. खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल होती. त्यामुळे भारतीय टीमला मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी पीचचा पुरेपूर फायदा उचलला व थायलंडला फक्त 74 धावांवर रोखलं. टीम इंडियाने थायलंडवर 74 धावांनी विजय मिळवला.

मांधना लवकर बाद

टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. स्मृती मांधना फक्त 13 धावांवर आऊट झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने खेळपट्टीवर पाय रोवले. पण ती वेगाने धावा बनवू शकली नाही. तिने 26 चेंडूत 27 धावा केल्या. दुसऱ्याबाजूला शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी केली.

तिने 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. शेफालीने 150 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. हरमनप्रीतने 30 चेंडूत 36 धावा केल्या. हरमनप्रीत शेवटच्या षटकात वेगाने धावा जमवू शकली नाही.

गोलंदाजांचा जलवा

फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी थायलंडची वाट लावली. पावरप्लेमध्ये दिप्ती शर्माने कमालीची गोलंदाजी केली. तिने 4 ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 3 विकेट काढल्या. राजेश्वरी गायकवाडने 10 धावा देऊन 2 विकेट काढल्या. रेणुका सिंह, स्नेह राणाने थायलंडच्या फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करु दिली नाही. थायलंडने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 74 धावा केल्या.

Follow Us
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी