AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 2nd t20 : टीम इंडियाच्या विजयानंतरही कॅप्टन रोहित या खेळाडूंवर भडकला

काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची दुसरी मॅच झाली. पहिल्यांदा बॅटींग करताना टीम इंडियाची अधिक धावसंख्या उभारली.

IND vs SA 2nd t20 : टीम इंडियाच्या विजयानंतरही कॅप्टन रोहित या खेळाडूंवर भडकला
रोहित शर्माImage Credit source: social
| Updated on: Oct 03, 2022 | 9:48 AM
Share

आशिया चषकात (Asia Cup) खराब गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यानंतर चाहत्यांनी टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंवरती टीम व्यवस्थापनाला दोष द्यायला सुरुवात केली होती. कारण आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना घरी का बसवलं आहे. त्याचबरोबर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कोणी घेतलं आहे अशी टीका सोशल मीडियावर (Social Media) झाली होती.

आशिया चषकात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. कारण पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात महत्त्वाची ज्यावेळी मॅच झाली त्यावेळी गोलंदाजांनी अधिक खराब कामगिरी केली.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अधिक चांगली कामगिरी केली नाही. पण टीम इंडियाची फलंदाजी अंतिम सामन्यात चांगली झाल्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली.

काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची दुसरी मॅच झाली. पहिल्यांदा बॅटींग करताना टीम इंडियाची अधिक धावसंख्या उभारली. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी काल चांगली फलंदाजी केली. त्यामुळे ते सुद्धा विजयाच्या जवळ आले होते.

कालच्या सामन्यात गोलंदाजांची पुन्हा खराब कामगिरी केली. कारण अंतिम षटकामध्ये गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यामुळे सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.

शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक धावा जात आहेत, त्यामुळे गोलंदाजांनी त्यांच्या चुका सुधारायला हव्यात. वारंवार सांगूनही चुका होत असल्याचं रोहित शर्मानं म्हटलं आहे.

Follow Us
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष.