AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

विश्वचषक स्पर्धेसाठी गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, पाकिस्तानची टीम भारतात येणार का ?

IND vs PAK: पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
pakistan teamImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Dec 07, 2022 | 9:23 AM
Share

मुंबई: भारत (IND) आणि पाकिस्तान (PAK) यांच्यात नेहमी तणावाचे वातावरण राहिले आहे. त्यामुळे राजकीय गोष्टीचा पुर्णपणे खेळावर परिणाम झाला आहे. टीम इंडियामधील खेळाडू पाकिस्तानमध्ये जात नाहीत, आणि पाकिस्तानचे खेळाडू टीम इंडियामध्ये येत नाहीत. अंध T20 विश्वचषक स्पर्धा (Blind T20 World Cup) टीम इंडियामध्ये होणार आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना गृह मंत्रालयाने संधी देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे होणाऱ्या अंध T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचे खेळाडू खेळताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

ब्लाइंड टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान टीमला भारतात यावे लागणार आहे. काल अशी माहिती जाहीर झाली होती, की पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मिळालेला नाही. परंतु आता अशी माहिती समोर आली आहे, की गृह मंत्रालयाने शेजारील सर्व देशातील खेळाडूंना भारतात येण्यास परवानगी दिली आहे.

आता पाकिस्तानमधील 34 सदस्य भारतात येण्याचा रस्ता स्पष्ट झाला आहे. पीटीआयने जाहीर केलेल्या माहितीनुसार गृह मंत्रालयाने अंध T20 विश्वचषक स्पर्धेसाठी सगळ्या खेळाडूंना खेळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

ब्लाइंड टी-20 विश्वचषक स्पर्धा 5 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. 15 डिसेंबरला सेमीफायनल मधील मॅच होणार आहे. त्यानंतर 17 डिसेंबरला बेंगलोरमध्ये फायनल होणार आहे. राजधानी दिल्ली, फरीदाबाद, मुंबई, इंदौर आणि बेंगलुरु या ठिकाणी विश्वचषक स्पर्धेतील सामने होणार आहेत. बांग्लादेश, नेपाल, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि साउथ अफ्रीका इत्यादी टीम विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?