AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला…

सुरुवातीला फलंदाजी करीत असताना, ऑस्ट्रेलियाने टीम इंडीयाच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली.

Rohit Sharma : मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला...
ROHIT SHARMAImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 26, 2022 | 11:31 AM
Share

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मागील काही दिवसांपासून चिंतेत होता. कारण गोलंदाजांकडून मॅचमध्ये योग्य अशी साथ मिळत नव्हती. आशिया चषकातून (Asia Cup 2022) बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मासह सगळ्या खेळाडूंवरती जोरदार टीका झाली होती. विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमारची (Bhuvneshwar Kumar) सुद्धा सोशल मीडियावर चांगली चर्चा होती. कालची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे त्याची देखील चाहत्यांमध्ये अधिक चर्चा आहे.

सुरुवातीला फलंदाजी करीत असताना, ऑस्ट्रेलियाने टीम इंडीयाच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 187 झाली होती. सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावा केल्या. त्यामध्ये त्याने पाच षटकार आणि पाच चौकार लगावले.

विराट कोहली काल चांगल्या लयमध्ये दिसत होता. त्याने मैदानात थांबून योग्य पद्धतीने फटकेबाजी केली. त्याची तुफान बल्लेबाजी पाहिल्याने चाहते एकदम खूष दिसत होते. त्याने 48 चेंडूत 63 धावा काढल्या. चार षटकार आणि तीन चौकारांची आतषबाजी त्याने केली.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर विश्वचषकाआधी टीम इंडिया फिल्डींग आणि गोलंदाजावरती लक्ष द्यावं लागेल असं विधान रोहित शर्माने केलं आहे. त्यामुळे येत्या काळात टीम इंडियामध्ये चाहत्यांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार