Video | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे
सध्याचा पाऊस आणि पूर याची माहिती मिळाल्यानंतर जमेल त्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महाडकडे येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते.
रायगड : सध्याचा पाऊस आणि पूर याची माहिती मिळाल्यानंतर जमेल त्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महाडकडे येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. या काळात लगतच्या ग्रामस्थांनी मदतकार्य केले. मदतकार्य करण्यामध्ये विलंब झाला. सध्या जे दुर्घटनाग्रस्त लोकं आहेत त्यांचं पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे.
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

