अजित पवारांनी दिली धक्कादाय माहिती; छापलेल्या नोटा परत आरबीआयकडे गेल्याच नाही!
अजित पवार यांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारला धारेवर घरलं आहे. ते म्हणाले की, "काल मी एक बातमी वाचली, ती खरी आहे की खोटी याचा तपास केला पाहिजे. काही लाख किंवा काही कोटी रुपयांच्या छापलेल्या नोटा या आरबीयआयमध्ये पोहचल्या नाही आहेत, असं महत्वाच्या वृत्तपत्रात ही बातमी आली आहे.
जळगाव: अजित पवार यांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारला धारेवर घरलं आहे. ते म्हणाले की, “काल मी एक बातमी वाचली, ती खरी आहे की खोटी याचा तपास केला पाहिजे. काही लाख किंवा काही कोटी रुपयांच्या छापलेल्या नोटा या आरबीयआयमध्ये पोहचल्या नाही आहेत, असं महत्वाच्या वृत्तपत्रात ही बातमी आली आहे. यामध्ये अर्थखात्याने हस्तक्षेप करून लोकांच्या शंका दूर करायला हव्या. 2016 मध्ये काळापैसा बाहेर काढण्यासाठी 500, 1000 च्या नोटा बंद केल्या इथवर ठीक आहे. पण आता पुन्हा 2000 ची नोट रद्द करता. हे जे काय चाललं आहे,ही काय चेष्ठा आहे का? या बातमीत काय तथ्य आहे ते केंद्र सरकारने सांगावं, मागच्यावेळी नोटबंदी केली तेव्हा किती काळा पैसा बाहेर आला तेही या सरकारने सांगावं.”
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

