दुष्काळाने लोकांचं पार वाटोळं झालंय- अजित पवार
अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काय म्हणाले? पाहुयात...
बारामती : आज दिवाळी पाडवा (Diwali Padawa 2022) आहे. त्यानिमित्त शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गर्दी करत असतात. या पाडव्याच्या कार्यक्रमानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजितदादांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच दुष्काळाने लोकांचं पार वाटोळं झालंय, असंही ते म्हणालेत.
Published on: Oct 26, 2022 04:58 PM
Follow Us
Latest Videos
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
