शिवसैनिक कुणाला घाबरत नाहीत, सगळं काही उघडपणे-स्पीकर लावून करतो- अंबादास दानवे

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी फोन वापरण्याबाबतच्या आरोपांवर भाष्य केलंय. दानवे नेमकं काय म्हणालेत? पाहा...

शिवसैनिक कुणाला घाबरत नाहीत, सगळं काही उघडपणे-स्पीकर लावून करतो- अंबादास दानवे
| Updated on: Feb 02, 2023 | 1:19 PM

औरंगाबाद : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी फोन वापरण्याबाबतच्या आरोपांवर भाष्य केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्याला आय फोन वापरायच्या सूचना नाहीत. शिवसैनिक कोणाला घाबरत नाहीत. जे आहे ते उघडपणे, स्पीकर लावून करतो. माझ्या सुरक्षारक्षांकडून मी काय करतो हे सुद्धा राज्य सरकारपर्यंत पोहचते. आय फोन सुरक्षित आहे, मात्र आम्ही घाबरत नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.