अपघात अन् राजकारण; बच्चू कडू उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले…
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यावरून बरेच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “माझा अपघात झाला. त्यानंतर मी त्यावरून काही प्रतिक्रिया दिली असती तर ठीक आहे. पण काही लोक या अपघाताचंही राजकारण करत आहेत. राजकारणाच्या काही मर्यादा आहेत. त्या पाळणं गरजेचं आहे. असं होणारं राजकारण योग्य नाही. होणाऱ्या चर्चांना काही अर्थ नाही”
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

