घातपात की अपघात? नेमकं काय घडलं? बच्चू कडू यांनी उलगडा केला…
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहा...
प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काही दिवसांआधी अपघात झाला होता. हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यावर आता स्वत: बच्चू यांनी डिस्चार्जनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं राजकारण केलं जातं.होणाऱ्या चर्चांना काही अर्थ नाही. त्या वाहनचालकाचीही काही मीच घाईत होतो. गाडी पाहून मी गोंधळून गेलो. त्यामुळे अपघात झाला. त्या चालकाने मला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण मी गोंधळल्याने खाली पडलो”, असं म्हणत बच्चू कडू यानी अपघाताचा घटनाक्रम सांगितला.
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
