सत्तासंघर्षावर आज सुनावणी, याचिकांबाबत अनिल देसाई म्हणाले….

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सुनावणीसाठी शिवेसेनेचे नेते दिल्लीत दाखल झालेत. अनिल देसाई माध्यमांशी बातचित केली. काय म्हणाले? पाहा...

सत्तासंघर्षावर आज सुनावणी, याचिकांबाबत अनिल देसाई म्हणाले....
| Updated on: Sep 27, 2022 | 10:22 AM

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणीसाठी शिवेसेनेचे नेते दिल्लीत दाखल झालेत. अनिल देसाई, सुभाष देसाई, अरविंद सावंत सुनावणीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने जात आहेत. यावेळी अनिल देसाई माध्यमांशी बातचित केली. सगळ्याच याचिका महत्वाच्या आणि एकमेकांशी सलग्न आहेत. या सगळ्यात सत्याचा विजय होईल आणि आम्हाला न्याय मिळेल, असं अनिल देसाई (Anil Desai) म्हणालेत.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.