आता मी शांत बसणार नाही, मंत्रिपद गेलं चुलीत!; बच्चू कडू असं का म्हणाले?
आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय आणि मंत्रिपदावर बच्चू कडू यांचं उघड भाष्य केलंय. ते काय म्हणालेत? पाहा...
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय आणि मंत्रिपदावर बच्चू कडू यांचं उघड भाष्य केलंय. आता मी शांत बसणार नाही, मंत्रिपद गेलं चुलीत!, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आम्ही खुश आहोत. त्याचबरोबर याच खात्याचं मंत्रिपद मिळालं तर त्याचं सोनं करण्याचं काम आम्ही करू, असं बच्चू कडू म्हणालेत.
Published on: Feb 03, 2023 08:16 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

