आता मी शांत बसणार नाही, मंत्रिपद गेलं चुलीत!; बच्चू कडू असं का म्हणाले?
आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय आणि मंत्रिपदावर बच्चू कडू यांचं उघड भाष्य केलंय. ते काय म्हणालेत? पाहा...
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय आणि मंत्रिपदावर बच्चू कडू यांचं उघड भाष्य केलंय. आता मी शांत बसणार नाही, मंत्रिपद गेलं चुलीत!, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आम्ही खुश आहोत. त्याचबरोबर याच खात्याचं मंत्रिपद मिळालं तर त्याचं सोनं करण्याचं काम आम्ही करू, असं बच्चू कडू म्हणालेत.
Published on: Feb 03, 2023 08:16 AM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

