भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात; टायर फुटला अन् जागीच पलटी!

Bhandara Accident News : भंडाऱ्यामधील लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील गडेगाव उड्डानपुलावर भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअपचा अपघात झाला आहे. भाजीपाला घेऊन जात असलेल्या बोलेरो पिकअपचा टायर फुटला अन् ही गाडी पलटी झाली. पाहा...

भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला अपघात; टायर फुटला अन् जागीच पलटी!
| Updated on: Mar 05, 2023 | 9:34 AM

भंडारा : भंडाऱ्यामध्ये भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअपचा अपघात झालाय. भाजीपाला घेऊन जात असलेल्या बोलेरो पिकअपचा टायर फुटला अन् काही सेकंदात गाडी पलटी झाली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील गडेगाव उड्डानपुलावर घडली आहे. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी इथे भरती करण्यात आलं आहे. तर महामार्गच्या मधोमध अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनाला रस्त्यावरून बाजूला करण्यात आलं. वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.