शिवसेनेला आता वन खात्याची गरज नाही, कारण… Prasad Lad यांचा टोला
भास्कर जाधवला अध्यक्ष केले म्हणून काय भाजप घाबरेल अशी कोणतीही परिस्थिती नाही. भास्कर जाधव यांनी खोटे आरोप लावले त्याचा आम्ही निषेधच करत आहोत. (BJP mla prasad laad target shiv sena on forest department)
मुंबई : वन खातं काँग्रेसला देऊन अध्यक्ष पद शिवसेनेकडे ठेवण्याची चर्चा सुरू आहे असं आम्ही ऐकलं आहे. शिवसेनेला आता वन खात्याची गरज नाही कारण आता शिवसेनेत वाघच शिल्लक राहिले नाहीत. भास्कर जाधवला अध्यक्ष केले म्हणून काय भाजप घाबरेल अशी कोणतीही परिस्थिती नाही. भास्कर जाधव यांनी खोटे आरोप लावले त्याचा आम्ही निषेधच करत आहोत.
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
