ठाण्यात पुन्हा एकदा बीएमसीची पाईपलाईन फुटली अन् लाखो लिटर पाणी

VIDEO | ठाण्यात पुन्हा एकदा बीएमसीची पाईपलाईन फुटून पाणी वाया, बीएमसीवर निष्काळजीपणाचा आरोप करत काँग्रेस आक्रमक

ठाण्यात पुन्हा एकदा बीएमसीची पाईपलाईन फुटली अन् लाखो लिटर पाणी
| Updated on: Mar 27, 2023 | 10:19 PM

ठाणे : बदलत्या ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे चालू असताना मात्र याचा फटका मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिनीला बसला आहे. ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर कोपरी जवळील हरिओम नगर येथे नाल्याचे काम सुरू असताना बीएमसीची पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली असून त्यामुळे अक्षरशः 5 तासापासून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. दुपारी 2 च्या सुमारास ही पाईपलाईन फुटली तरी अद्याप बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्याने काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी बीएमसीवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. ठाणे आणि मुंबई ही एकमेकांना लागून शहरे आहेत मुंबईला होणारा पाणीपुरवठा हा ठाणे शहरातूनच जातो. नेहमी काहीनकाही कामे सुरू असल्याने पाईपलाईन फुटण्याच्या घटना होत असतात. आतापर्यंत या घटनांमुळे अक्षरशः हजारो लिटर पाणी वाया गेलं असून मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना काहीच पडलेली नसल्याचा आरोप काँग्रेसचे राहुल पिंगळे यांनी केला आहे.

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.