Breaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस

मुंबई महापालिकेने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या सर्वांना आता कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.

Breaking | परदेशी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस
| Updated on: Jun 15, 2021 | 4:59 PM

मुंबई : मुंबई महापालिकेने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि खेळाडूंना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या सर्वांना आता कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी 84 दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना आता पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेता येणार आहे. ही सवलत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत असणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, खेळाडू यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देतांना त्यावर पारपत्राचा क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. जर पहिला डोस घेते वेळी पुरावा म्हणून पारपत्र दाखवले नसेल तर लसीकरण अधिकाऱ्यांना केवळ पारपत्राचा आग्रह न धरता वेगळे प्रमाणपत्र देता येईल.लसीकरण केंद्रावरील नोडल अधिकाऱ्यांना परदेशी जाणाऱ्यांसाठीच्या लसीकरणाचा नमुना फॉर्म भरुन घेऊन कोविड पोर्टलवर अपलोड करावा लागेल. जागतिक आरोग्य संघटनेनं कोविशील्ड लस आपातकालिन वापरासाठी मान्य केल्यानं लसीकरण प्रमाणपत्रात या कोविशील्ड लसीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा राहिल.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.