Mumbai Air Pollution : मुंबईतील ‘हे’ शहर सर्वाधिक प्रदूषित, काय आहे हवेची गुणवत्ता ढासळण्याचं कारण?

महाराष्ट्रातील चेंबूर हे ठिकाण सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळपासून या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वाहनं बऱ्याच वेळ एकाच जागी थांबून असल्याने वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धूरानं प्रदूषण

Mumbai Air Pollution : मुंबईतील 'हे' शहर सर्वाधिक प्रदूषित, काय आहे हवेची गुणवत्ता ढासळण्याचं कारण?
| Updated on: Nov 07, 2023 | 12:58 PM

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | महाराष्ट्रातील चेंबूर हे ठिकाण सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या चेंबूर शहरातील हवेची गुणवत्ता चांगलीच खालावत जात आहे. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होणाऱ्या वाहतूक कोडींमुळे चेंबूर येथील हवेची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे सध्या राज्यातील चेंबूर हे शहर सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जात आहे. रोज सकाळपासून या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वाहनं बऱ्याच वेळ एकाच जागी थांबून असल्याने वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धूरानं प्रदूषण होत असल्याचे सांगितले जात आहे. यासह वाहनं किंवा औद्योगिक अस्थापनांमधून होणारे प्रदूषण, जाळण्यात आलेला कचरा आणि बांधकाम सुरू असताना उडणारी धूळ असेल त्यामुळे चेंबूर शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.

Follow us
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच...
महामानवाला नमन करत मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांच्या तत्वावरच....
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर
उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेबांना अभिवादन, ठाकरे गटाचे इतर नेतेही हजर.
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं
चैत्यभूमीवर दाखल होताच 'या' कारणामुळे अजित पवार संतापले, नेमक काय घडलं.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर अनुयायांचा जनसागर.
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य.
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार.
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य.
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत.
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका.
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय.