AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | 'मतं मागताना लोक झुकलेले असतात, ती मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात'

Uddhav Thackeray | ‘मतं मागताना लोक झुकलेले असतात, ती मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात’

| Updated on: Jan 14, 2022 | 2:15 PM
Share

मतं मागताना लोक झुकलेले असतात, मात्र मतं मिळाल्यानंतर ती ताठ होतात. ओळख पण विसरतात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय. बीएमसी(BMC)च्या व्हाट्सअॅप चॅट बॉट या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

मतं मागताना लोक झुकलेले असतात, मात्र मतं मिळाल्यानंतर ती ताठ होतात. ओळख पण विसरतात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय. बीएमसी(BMC)च्या व्हाट्सअॅप चॅट बॉट या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अनेकांची काम खेटे घालूनही होत नाही. मात्र आता बीएमसीनं आणलेला हा उपक्रम लोकांची कामं सुलभरितीनं होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले.