कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढले

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या 24 तासांत 79 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 355 रुग्ण हे उपचाराधीन आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे घरातच क्वारंटाइनमध्ये आहेत.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढले
| Updated on: Jun 17, 2022 | 1:36 PM

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या 24 तासांत 79 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 355 रुग्ण हे उपचाराधीन आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे घरातच क्वारंटाइनमध्ये आहेत. यात कोणताच रुग्ण गंभीर नाही. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रीचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांनी केलं आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास महानगरपालिका सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. थोडी जरी लक्षणं आढळल्यास तर त्वरित कोरोना चाचणी करुन घ्यावी, असंही त्यांनी नागरिकांना सांगितलंय.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.