अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया
आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. पाहा ते काय म्हणालेत...
आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प’, या संकल्पनेवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प आहे, अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. विकसित राष्ट्राकडे जाण्याच्या मार्गातील महत्वाचा दुवा हा यंदाचा अर्थसंकल्प आहे, असंही फडणवीस म्हणालेत.
Latest Videos
Latest News