Kolhapur | पुराच्या पाण्यात खराब झालेल्या धान्याची विल्हेवाट
मागील काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांत पुरस्थिती आली आहे. कोल्हापूरातही अन्न-धान्याचं मोठं नुकसान झालं आहे.
मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला मागील काही दिवस वेढा दिला आहे. त्यामुले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक किलो धान्यही खराब झाल्याने या सर्व धान्याची विल्हेवाट लागली जात आहे. जेसीबीने खड्डा खणून धान्याची विल्हेवाट लावली जात आहे,
Follow Us
Latest Videos
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता

