…पुन्हा फोडाफोडाचे राजकारण; काय म्हणतयं भाजप? पहा स्पेशल रिपोर्ट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपला भेगा पडलेल्या वज्रमुठीचा धोका नाही. काँग्रेसच आता भाजपमध्ये प्रवेश करेल. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची अवस्था ही अशी झाली आहे की त्यांच्यांकडे कोणी रहायला तयार नाही
मुंबई : एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्यातील सत्ता भाजपने आपल्या हाती घेतली आहे. तेव्हापासून आता पर्यंत राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपला भेगा पडलेल्या वज्रमुठीचा धोका नाही. काँग्रेसच आता भाजपमध्ये प्रवेश करेल. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची अवस्था ही अशी झाली आहे की त्यांच्यांकडे कोणी रहायला तयार नाही. यापाठोपाठ प्रहारचे बच्चू कडू यांनी देखील भाजपचा दरारा आणि आक्रषण इतकं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच काय आता दुसरे पक्षच राहणार नाहीत असे म्हटलं आङे. तर असे फोडाफोडीचे राजकारण करणारे जास्त जगत नाहीत असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. पहा काय चाललय राज्यात त्यावर हा स्पेशल रिपाोर्ट
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप

