AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

...पुन्हा फोडाफोडाचे राजकारण; काय म्हणतयं भाजप? पहा स्पेशल रिपोर्ट

…पुन्हा फोडाफोडाचे राजकारण; काय म्हणतयं भाजप? पहा स्पेशल रिपोर्ट

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 15, 2023 | 7:35 AM
Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपला भेगा पडलेल्या वज्रमुठीचा धोका नाही. काँग्रेसच आता भाजपमध्ये प्रवेश करेल. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची अवस्था ही अशी झाली आहे की त्यांच्यांकडे कोणी रहायला तयार नाही

मुंबई : एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन राज्यातील सत्ता भाजपने आपल्या हाती घेतली आहे. तेव्हापासून आता पर्यंत राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपला भेगा पडलेल्या वज्रमुठीचा धोका नाही. काँग्रेसच आता भाजपमध्ये प्रवेश करेल. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची अवस्था ही अशी झाली आहे की त्यांच्यांकडे कोणी रहायला तयार नाही. यापाठोपाठ प्रहारचे बच्चू कडू यांनी देखील भाजपचा दरारा आणि आक्रषण इतकं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच काय आता दुसरे पक्षच राहणार नाहीत असे म्हटलं आङे. तर असे फोडाफोडीचे राजकारण करणारे जास्त जगत नाहीत असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. पहा काय चाललय राज्यात त्यावर हा स्पेशल रिपाोर्ट

Follow Us
IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?.

आज रात्रभर हॉटेल सुरू राहणार, रेस्टॉरंट्स पहाटे 4 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारने का घेतला निर्णय?

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?.

सोनम वांगचुक आपल्या Youtube चॅनलने किती कमाई करतात ? या कमाईवर कर भरतात का ?

Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य.

Horoscope : चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, आता संपूर्ण घरात सुखाचा वर्षाव; वाचा राशीभविष्य

GK : मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती काळ जीवंत असतो ?.

GK : मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती काळ जीवंत असतो ?

IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड.

IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड