कसब्यातला विजय हा ‘मविआ’चा विजय नाही तर…, अपयश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

VIDEO | कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, बघा व्हिडीओ...

कसब्यातला विजय हा 'मविआ'चा विजय नाही तर..., अपयश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Mar 02, 2023 | 10:52 PM

मुंबई : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कसब्यात भाजपला अपयश मिळालं असलं तरी काही हरकत नाही. पुढच्या 2024 च्या निवडणुकीत भाजप जिंकून येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘कसब्यातला विजय हा महाविकास आघाडीचा विजय नाही. कारण काँग्रेसच्या उमेदवाराने साधे राहुल गांधी यांचे फोटोदेखील वापरले नव्हते. उमेदवार राहुल धंगेकर यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती. ती सहानुभूती आमच्या सर्व्हेतही दिसत होती. पण आम्हाला असा विश्वास होता की, हळूहळू ही सहानुभूती कमी होईल. पण ती शेवटपर्यंत राहिली. त्यामुळे त्यांना विजय मिळाला. तो कसाही मिळाला असला तरी तो विजय आहे आणि त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो’, असेही ते म्हणाले.

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.