Special Report | राजकारण थांबवा, आधी मदत द्या…, शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडे
गुलाब चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे पीकं अक्षरश: वाया गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. सरकारने त्वरित तातडीची मदत करण्याची मागणी सरकारकडून होतेय.
गुलाब चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे पीकं अक्षरश: वाया गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. सरकारने त्वरित तातडीची मदत करण्याची मागणी सरकारकडून होतेय. तर मदतीवरु राज्य विरुद्ध केंद्र असा सामना सुरु झाला आहे. केंद्र सरकारने मदतीबाबत सर्वच राज्यांसाठी एक सारखी भूमिका ठेवत महाराष्ट्राला मदत करावी, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र सरकराला स्वत:ला काही करायचं नाही. आणि केंद्राकडे बोट दाखवली जात आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Follow Us
Latest Videos
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा

